महाराणी ताराबाई
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते स्वप्न खरेही केले. महाराजांच्या परिवारातील प्रत्येकजण लढला. ज्याप्रमाणे पुरुष लढले त्याच प्रमाणे स्त्रियांनीही स्वराज्य कायम राहण्यासाठी लढा दिलेला आपल्याला दिसतो. अशा लढवय्या स्त्रीपैकी एक … Continued